आटपाडी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे बाबांनो आज आपण २१ व्या शतकात आहोत. आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी (वडिल, आजोबा अन प्रस्थापितांचे झेंडे वागवले पण आपल्या पदरात नेमकं पडलं तरी काय???
आपले कीती आमदार आले?? कीती खासदार झाले?? हे प्रश्न विचारुन विचारुन वैताग आला आरं आतातरी शहाणं व्हा.
अगोदर तालुक्याचा विचार करा...
आजपर्यंत आटपाडी तालुक्यात देशमुख-पाटलांचे वर्चस्व होते आजपर्यंत वडिलधार्यांनी आजोबा पंजोबांनी त्यांचेच झेंडे वागवले. त्यावेळी आपल्या समाजात एखादा सक्षम नेता नव्हता पण तोही प्रश्न आज सुटलेला आहे.
आज आटपाडी तालुक्यात पडळकर साहेबांचे वर्चस्व आहे. पण जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील गैरसमजामुळे आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाचे विभाजन होत चाल्लय.
नुसत्याच झालेल्या वि का स सोसायटी च्या निवडणुकीत पिंपरी, मिटकी अशा ठिकाणी पडळकर साहेबांच्या अख्ख्या पैनल चा विजय झालेला आहे.
पण जर जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील वैमनस्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर साहेबांऐवजी माजलेल्या देशमुख-पाटलांशी हातमीळवणी करणं हे महामुर्खासारखं आहे.
कदाचित माझे विचार कडवे असतील माझे शब्द मनाला लागतील. पण आजपर्यंतचा इतिहास आठवून बघा की त्या आटपाडीच्या प्रस्थापित गिधडांनी धनगर समाजाचा नुसता वापर करुन घेतलाय.
आज आपण परिवर्तनाच्या दिशेने चाललो असताना देशमुख पाटलांशी हात मिळवणी करणं म्हणजेच आपण पुन्हा एकदा ५० वर्ष पाठीमागे चाल्लोय म्हणजेच परावर्तन होतय असं नाही का वाटत??
पण जानकर साहेबांनी हे पण सांगितले नाही की ज्यांनी तुमचं आजपर्यंत शोषण केलं त्याना साथ द्या असं साहेब कधी बोलले नाहीत अन बोलणारही नाहीत.
मग धनगर समाजाला सत्तेत हिस्सा मिळावा यासाठी सर्व समज गैरसमज बाजूला ठेवून पडळकर साहेबांचे पैनल निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
नाहीतर मागलं तसंच म्होरलं असंच होत राहील मग आपण शिकलो सवरलो नाही असाच त्याचा अर्थ होईल.
आटपाडी तालुक्यामध्ये आज इतर समाजसुद्दा पडळकर साहेबांच्या खाद्याला खांदा लावून काम करताहेत मग माझ्या धनगर समाजातील बांधवांनी थोडाफार विचार करावा की आजपर्यंत आम्ही डोळे झाकून देशमुख पाटलांची गुलामगीरी करत आलो त्याला आज खतपाणी घालण्याऐवजी मुळासकट उखडून टाकुया नाहीतर मग देशमुख पाटलांकडून दारू-मटणं घेवून त्याचीच बुट चाटायची वेळ तुमच्या -आमच्या भाऊ-भावकी, वडिलधारे अन समाजावरती येईल याची नोंद असावी.
नितीनराजे
@ जागा हो धनगर
आपले कीती आमदार आले?? कीती खासदार झाले?? हे प्रश्न विचारुन विचारुन वैताग आला आरं आतातरी शहाणं व्हा.
अगोदर तालुक्याचा विचार करा...
आजपर्यंत आटपाडी तालुक्यात देशमुख-पाटलांचे वर्चस्व होते आजपर्यंत वडिलधार्यांनी आजोबा पंजोबांनी त्यांचेच झेंडे वागवले. त्यावेळी आपल्या समाजात एखादा सक्षम नेता नव्हता पण तोही प्रश्न आज सुटलेला आहे.
आज आटपाडी तालुक्यात पडळकर साहेबांचे वर्चस्व आहे. पण जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील गैरसमजामुळे आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाचे विभाजन होत चाल्लय.
नुसत्याच झालेल्या वि का स सोसायटी च्या निवडणुकीत पिंपरी, मिटकी अशा ठिकाणी पडळकर साहेबांच्या अख्ख्या पैनल चा विजय झालेला आहे.
पण जर जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्यातील वैमनस्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पडळकर साहेबांऐवजी माजलेल्या देशमुख-पाटलांशी हातमीळवणी करणं हे महामुर्खासारखं आहे.
कदाचित माझे विचार कडवे असतील माझे शब्द मनाला लागतील. पण आजपर्यंतचा इतिहास आठवून बघा की त्या आटपाडीच्या प्रस्थापित गिधडांनी धनगर समाजाचा नुसता वापर करुन घेतलाय.
आज आपण परिवर्तनाच्या दिशेने चाललो असताना देशमुख पाटलांशी हात मिळवणी करणं म्हणजेच आपण पुन्हा एकदा ५० वर्ष पाठीमागे चाल्लोय म्हणजेच परावर्तन होतय असं नाही का वाटत??
पण जानकर साहेबांनी हे पण सांगितले नाही की ज्यांनी तुमचं आजपर्यंत शोषण केलं त्याना साथ द्या असं साहेब कधी बोलले नाहीत अन बोलणारही नाहीत.
मग धनगर समाजाला सत्तेत हिस्सा मिळावा यासाठी सर्व समज गैरसमज बाजूला ठेवून पडळकर साहेबांचे पैनल निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
नाहीतर मागलं तसंच म्होरलं असंच होत राहील मग आपण शिकलो सवरलो नाही असाच त्याचा अर्थ होईल.
आटपाडी तालुक्यामध्ये आज इतर समाजसुद्दा पडळकर साहेबांच्या खाद्याला खांदा लावून काम करताहेत मग माझ्या धनगर समाजातील बांधवांनी थोडाफार विचार करावा की आजपर्यंत आम्ही डोळे झाकून देशमुख पाटलांची गुलामगीरी करत आलो त्याला आज खतपाणी घालण्याऐवजी मुळासकट उखडून टाकुया नाहीतर मग देशमुख पाटलांकडून दारू-मटणं घेवून त्याचीच बुट चाटायची वेळ तुमच्या -आमच्या भाऊ-भावकी, वडिलधारे अन समाजावरती येईल याची नोंद असावी.
नितीनराजे
@ जागा हो धनगर
No comments:
Post a Comment